सोलापूर – सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील मालासंबंधीचे गुन्हे उघड केस आणण्यासंबंधी तसेच अशा गुन्ह्यावर आळा घालून योग्य तो प्रतिबंध करण्यासंबंधी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस…
महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे तेवत ठेवावा -प्रा. डॉ. महेश मोटे मुरूम, ता. उमरगा : माझ्या राज्यात माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे, यासाठी हिंदवी…
मुरूम, ता. उमरगा : तंत्रज्ञानाच्या काळात युवा पिढी मोबाईलच्या अति आहारी गेली आहे. या अतिरेकी वापरामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटली जात आहे. या…
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी बहुतांश साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना उसाची बिले अदा केलेली नाहीत. सहकारी संस्था आणि खाजगी साखर कारखान्यांनी ऊस…
सोलापूर (प्रतिनिधी ) – गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणेशासकीय जाहिराती…
नळदुर्ग – नळदुर्ग येथील प्रसिद्ध श्री खंडोबा यात्रेमध्ये वाहनचालकांना नगर परिषदेच्या ठेकेदाराकडून लुटले जात आहे. 20 रुपये कर ठरवूनही प्रत्यक्षात 50 रुपये वसूल केले जात असल्याची तक्रार वाहनचालकांकडून करण्यात आली…
सोलापूर प्रतिनिधी -सोलापूर येथील महात्मा फुले निसर्ग सानिध्य प्रतिष्ठान रजि.संस्था सोलापूर या संस्थेची संलग्नीत असलेल्या आरटीई कायदा शिक्षण हक्क चळवळ संघटना सोलापूर या महाराष्ट्रातील पहिल्या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ॲड. शिवाजी…
सोलापूर – रेशन प्रणालीत लाभार्थीना मिळत असलेल्या सकस धान्याची जागरूकता व्हावी या करिता अन्न दिन सप्ताह साजरा केला जातो, मागील तीन महिन्यापासून सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ओंकार पडोळे…
पत्रकार सुरक्षा समिती धाराशिव जिल्हा व तुळजापूर तालुका कार्यकारणी जाहीर तुळजापूर – पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर…
वादविवाद स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्चमाध्यमिक विद्यालयाचा संघ ठरला अव्वल बलसुर- सामाजिक प्रश्नांच्या मुळापर्यंत जावून उत्तरे शाधायची असतील तर वैचारिक वादविवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे…